Heat Wave In Maharashtra | कधी पर्यंत असणार उष्णतेची लाट ?<br /><br /><br />सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४१ अंशांपार पोहोचल्याने ऊन तापदायक ठरत आहे.<br /><br />#HeatWaveInMaharashtra ##Weather #WeatherForecast #Marathinews #Maharahstranews #